Life Quotes in Marathi: मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी श्रेष्ठ विचार मराठी सुंदर विचार तुमच्या आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुविचार मराठी आणले आहे. अशी Life Quotes in Marathi तुम्हाला कुठे भेटणार नाही.
Life Quotes in Marathi

अपेक्षा करण
चुकीचं नसतं..
चुकीचं असतं ते,
चुकीच्या माणसाकडून अपेक्षा करणं

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही,
कारण त्याला तुमची मनस्थिती बद्दल याची असते.

हृदयात खूप जागा होती
पण काय करणार काही लोकांना
डोक्यात बसायला जास्त आवडतं

योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक
माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह
बदलण्यास भाग पाडते

माणूस म्हणतो,
पैसा आला की मी काहीतरी करेन
पैसा म्हणतो,
तू काहीतरी कर मगच मी येईन.
Reality Marathi Quotes On Life

तुटलेला विश्वास आणि
निघून गेलेली वेळ
कधीच परत येत नाही.

आनंदी दिसण्याच्या व्यक्तींना
दुख नसतेच असे नाही
फक्त त्यांना दुःखाशी दोन हात
करण्याची कला जमलेली असते

जीवनात कधी कुणाला कमी समजू नका
कारण पूर्ण जगाला गुडघ्याची ताकद ठेवणारा
समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही

क्षेत्र कोणतेही असो
आयुष्यात कष्टाला पर्याय नाही
आणि कष्ट प्रामाणिक असले
की यशालाही पर्याय नाही

जीवनात अनंत अडचणी असतात
पण ओठावर हास्य ठेवा
कारण कोणत्याही परिस्थितीत जगायचं असतंच
मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे
Deep Meaning Reality Marathi Quotes On Life

आज मी हरणार नाही मागे पाहणार नाही
अश्रू धाडणार नाही, एकही संधी हातची जाऊ देणार नाही
आज मी माझ्या आयुष्यातल्या सर्वात मौल्यवान संपत्तीची
उत्तम गुंतवणूक करीन वेळ

हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे
हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता

जगाच्या एक दिवस आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे
नाहीतर लांबूनच सलाम आहे
म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे

जर भविष्यात राजासारखे
जगायचे असेल तर आज
संयम हा खुप कडवट असतं पण
त्याच फळ फार गोड असते

बोलणारा सहज बोलून जातो,
पण त्याला कुठे माहीत असते
ऐकणाऱ्याच्या मनावर शब्द कोरला जातो…
Marathi Quotes On Life

तुलना करावी पण कधी कुणाची अवहेलना करू नये
कारण आपण जे पेरत असतो तेच उगवत.

प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा
कारण गेलेली वेळ परत येत नाही
आणि येणारी वेळ कशी आसेल सांगता येत नाही

कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा ” विजय ” ठरतो ;
पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय ” हा इतिहास घडवतो….!

जीवन म्हणजे काय हे
त्यांना विचारा ज्यांना माहित आहे
की आपण या महिन्या दीड
महिन्यात मरणार आहोत

तुम्ही हुशार आहात ….
फक्त कशात ते ओळखा ….
ज्या दिवशी तुम्हाला ते कळेल ….
तुमचं जगच बदलेल
Married Life Husband Wife Quotes in Marathi

क्रोधाला लगाम घालण्यासाठी
मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही..

एका क्षमतेपर्यंत दु:ख सहन केल्यानंतर माणूस तुटून जातो,
मग ना कोणासाठी भांडतो,
ना कोणाकडून काही अपेक्षा ठेवतो..

आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर
तुम्ही नक्की पुढे जाणार आहात कारण
धनुष्यबाण लांब जाण्यासाठी आधी मागे खेचावा लागतो.

प्रश्न सुटण्यासारखा असेल तर काळजी नका करु,
आणि तो न सोडवता येणारा असेल तर काळजी करुन काय होणार?
स्वतःचा बचाव करण्याचं
सर्वात प्रभावी साधन म्हणजे,
समोरच्यावर टीका करणं…

मला पावसात चालायला आवडतं
कारण पावसांत माझे अश्रु कोणीच पाहू शकत नाही.
Quotes On Life in Marathi

आशा सोडायची नसते.,
निराश कधी व्हायचं नसतं.. .
अमृत मिळत नाही.. ,
म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . ..

दुसऱ्यासाठी डोळ्यात
पाणी आलं कि समजावं,
आपल्यात अजुन
माणुसकी शिल्लक आहे.

जगू शकलात तर चंदनासारखे जगा,
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
माझ्या वाढदिवसादिवशी आपण दिलेल्या शुभेच्या माझ्यासाठी लाखमोलाच्याच होत्या,
असेच प्रेम माझ्यावर राहील हीच ईश्वरचरणी प्रार्थना,
आपले खूप खूप आभार.
जास्त विचार करण्याच्या जागी जास्त करण्यावर विश्वास ठेवा,
जास्त करण्याच्या जागी बरोबर करण्यावर विश्वास ठेवा,
आणि बरोबर करण्याच्या जागी चांगला विचार सुद्धा करावं लागेल.
Married Life Husband Quotes in Marathi
जे स्वप्न बघतात आणि ते पूर्ण करण्यासाठी कोणती हि,
किंमत फेडायला तयार आहे तेच नेहमी आनंदी असतात.
पराभवाची भीती बाळगू नका,
एक मोठा विजय तुमचे सर्व,
पराभव पुसून टाकू शकतो.
एक पेन चुक करू शकतो, पण एक पेन्सील कधीच चुक करत नाही,
कारण तीचा partner ( खोडरबर) तीच्या सोबत असतो. तो तिच्या,
सर्व चुका सुधारतो म्हणुनच,आयुष्यात आपला एक तरी,
विश्वासु मित्र असावा, जो आपल्या चुका सुधारेल.
जगा इतके की आयुष्य कमी पडेल,
हसा इतके की आनंद कमी पडेल,
काही नाही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल.
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त,
दोनच कारणं असतात,
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
सुख ही एक मानसिक सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच हातात आहे,
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल,
तुमच्या सुखी रहाण्यावर,
केवळ तुमचाच अधिकार असतो,
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत,
ही गोष्ट एकदा लक्षात आली,
की जगणं फार सोपं होऊन जाईल.
कधी हार मानू नका, आज चा दिवस वाईट आहे,
उद्या त्याहून जास्त वाईट असेल पण पर्वा नक्की ऊन येईल.
आयुष्यात जिंकाल तर असे जिंका
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.
कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका,
कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल,
पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात,
आयुष्यभरासाठी हरवून बसाल.
Motivational Reality Marathi Quotes On Life
तलाव जेव्हा पाण्याने भरतो, तेव्हा मासे किड्यांना खात असतात,
तलावतलं पाणी संपून कोरडा होतो,
तेव्हा किडे मास्यांना खात असतात,
संधी सगळ्यांना भेटते मित्रानो फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा.
मी येणाऱ्या काळाशी घाबरत नाही,
कारण गेलेला काळ मी बघितला आहे,
आणि मी आज सोबत प्रेम करतो.
समुद्रात किती लाटा आहेत,
हे महत्वाचा नसून,
त्या किणा-याला किती स्पर्श,
करतात ते महत्वाचं असत.
आयुष्यात अशा लोकांना जवळ करा,
जे कुठल्याही परिस्थितीत तुमच्या सोबत,
मजबूतपणे उभे राहतील. कारण,
Relations मध्ये विश्वास,
आणि मोबाइल मध्ये Network,
नसेल तर लोक Game खेळायला,
सुरुवात करतात.
मी ज्या माणसाला भेटतो तो कुठल्या आणि,
कुठल्यातरी रूपात माझ्या पेक्षा चांगला आहे.
ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे,
तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे.
तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर,
कधी गर्व करू नका कारण,
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा,
एकाच डब्ब्यात ठेवले जातात.
प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही,
पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र,
आपल्या हातात असतात.
Life Motivational Quotes in Marathi
मन ओळखणाऱ्यांपेक्षा,
मन जपणारी माणसे हवीत,
कारण ओळख ही,
क्षणभरासाठी असते तर,
जपवणूक आयुष्यभरासाठी.
माझ्यामागे कोण काय बोलतं,
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची,
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.
जवळच्या माणसाचा स्वभाव,
जरी कितीही पुरेपूर माहित असला,
तरी जगावेगळी समस्या उभी राहिली,
तर तो कसा वागेल हे सांगता येत नाही.
समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडवू शकत नाही,
पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं,
तर ते जहाज बुडल्याशिवाय रहात नाही,
तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरवू शकत नाहीत,
जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही.
गोड मधं बनवणारी मधमाशी,
चावायला विसरत नाही,
त्यासाठी सावधान रहा,
कारण जास्त गोड बोलणारे पण,
इजा पोहचवु शकतातं.
आपण दिलेल्या शुभेच्या कायमच आमच्या आठवणीत राहतील,
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो माझ्यावर शुभेच्यांचा,
वर्षाव केला त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो,
असेच प्रेम माझ्यावर राहुदद्यात हीच ईश्वरचारी प्रार्थना.
परीस्थिती प्रमाणे बदलणारे,
मित्र सांभळण्या पेक्षा,
परीस्थिती बदलविणारे मित्र सांभाळा,
कधीही जीवनात अपयश,
अनुभवायला मिळणार नाही.
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही,
शुभ सकाळ.
छत्री पावसाला थांबवू शकत नाही,
पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही,
पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा,
जेव्हा आपण काहीतरी नवीन करून,
पहाण्यासाठी तयार असाल तेव्हाच,
आपण पुढे जाऊ शकता.
Sad Life Quotes in Marathi
लाख रूपयातून जरी,
एक रूपया कमी झाला,
तरी ते लाख रूपये होत नाही,
तसेच तुम्ही आहात,
मला लाख माणसे भेटतील,
पण ते लाख माणसे,
तुमची जागा घेऊ शकत नाही.
आपण सर्वांनी आज मला खूप शुभेच्या,
व आशीर्वाद दिले त्यासाठी मी आपला ऋणी राहीन,
असेच प्रेम व आशीर्वाद आमच्यावर राहूंदेत आपला.
जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,
जी एकदाच खर्च करून,
त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते.
आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून,
भेटून व मेसेज करून ज्या शुभेच्या दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार,
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात.
वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत,
घट्ट रुजून राहायचं असतं,
ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात,
वादळ महत्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो,
आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.
आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन,
निदान एक काम पूर्ण करीन,
निदान एक अडथळा ओलांडिन,
निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
तुमच्याजवळ काहीच नसतांना,
तुम्ही बाळगलेला संयम आणि,
तुमच्या जवळ सर्वकाही असतांना,
तुम्ही दाखवलेला रुबाब.
जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही,
तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही,
हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की.
पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर,
स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
नेहमी लक्षात ठेवा,
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
माणूस एकटा जन्म घेतो आणि एकटाच मारतो,
आणि तो स्वतः वाईट कर्माचे फळ भोगतो,
आणि एकटाच नरक किंवा स्वर्गात जातो.
आपण सर्वानी माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष,
व अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार,
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा.
जर जीवनात जिंकाल तर असे जिंका,
कि जणू जिंकण्याची सवयच आहे,
आणि हराल तर असे हरा कि जिंकून,
कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे.
जिंकणारे काही वेगळं नाही करत परंतु ते,
प्रत्येक गोष्टीला वेगळ्या वेगळ्या IDEAS ने करतात.
मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्या,
देणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे मन,
पूर्वक आभार.
ज्यांना आपलं भविष्य आनंदमय करायचे आहे,
त्यांनी आपला वर्तमान काळ वाया घालवला नाही पाहिजे.
जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची,
वाट पाहत असतात,
शुभ सकाळ.
स्त्री ही अशी व्यक्ती आहे, तिला नवऱ्याची बायकोच होऊन चालत,
नाही तर वेळप्रसंगी त्याची मैत्रिण व त्याची आई सुद्धा व्हावे लागते.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी,
आपला खूप खूप आभारी आहे,
असेच प्रेम माझ्यावर राहूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! धन्यवाद.
ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत,
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो,
असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत हीच प्रार्थना.
जेव्हा तुम्हाला हार मानाविशी वाटेल,
तेव्हा ती गोष्ट आठवा,
ज्यामुळे तुम्ही सुरवात केली होती.
जर तुम्हाला यशाचा आनंद घायचा आहे,
तर आपल्या जीवनात कठीण परिस्तिथीचा आगमन करा.
जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे.
रुबाब हा आपल्या,
जगण्यात,कामात असावा लागतो,
नवीन कपडे घालून,
रुबाब नाही दाखवता येत.
आशा व निराशा या दोन्ही सख्या बहिणी आहेत,
प्रत्येकाने ठरवायचे की आपण कोणाशी मैत्री करावी.
ज्या विषयाची तुम्हाला माहिती आहे,
त्या विषयावर कमी बोला. आणि,
ज्या विषयाची माहिती नाही,
त्या विषयी मौन पाळा.
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा,
स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ,
जीवनातील सर्वात कठीण खेळ होता.
जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वत:ला खूप नशीबवान समजा,
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर,
लोक हसत नसतील तर,
तुमची ध्येये खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या.
निष्कर्ष: मिंत्रानो कसा वाटलं तुमाले हे मराठी कोट्स आम्हाले नक्की सांगा धन्यवाद.
Read Also: